यंदा देशात सुमारे ४७ लाख टनांनी कांदा उत्पादनात घट होऊन २५४.७३ लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेलच्या जमिनीला सोन्याचा दर आला आहे. त्यामुळेच या जमिनींच्या सरकारी दस्ताबाबत कोणतीही नोंद करण्यासाठी पनवेलच्या तहसिल कचेरीतील कर्मचारी…
भारत जोडो न्याय यात्रा गुरुवारी सकाळी जिल्ह्यातील कांदा उत्पादकांच्या भागात चांदवड येथे पोहचल्यावर शेतकरी मेळावा घेण्यात आला.
विकास वझे हे आधुनिक पद्धतीने खेकड्याची शेती करत आहेत.
आज सेलू तालुक्यातील सिंदी रेल्वे येथे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क या सेवेचे परीक्षण झाले. दीडशेवर एकर परिसरात ६७३ कोटी रुपये…
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिकमध्ये आहे. चांदवडमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून…
शास्त्रज्ञांनी दक्षिण आशिया आणि विशेषतः भारतीय लोकसंख्येमागील उत्पत्तीबाबत तपशीलवार माहिती उघड केली आहे.
भुदरगड तालुक्यात गारगोटी तहसील कचेरीसमोर शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे बुधवारी आंदोलन झाले. या आंदोलनाला विविध गावातून शेतकरी प्रातिनिधिक स्वरूपात…
उष्ण कटीबंधातील शेतीत हे थंड हवामान लागणारे पीक न घेण्याचा सल्ला पाटील कुटुंबास अनेकांनी दिला होता. पण तो अव्हेरून योग्य…
एखादा अडचणीचा प्रश्न आला व तुम्हाला नेहमीसारखा संताप आला तर तो दाबण्यासाठी लवंग व वेलचीची डबी जवळ ठेवा.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एमएमआरडीए) मार्फत उरण पेण व पनवेल तालुक्यातील १२४ गावात तिसरी मुंबई उभी करण्यासाठी शासनाने निर्णय घेतला…
‘ऑरेंज बेल्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे आज संत्रा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.