scorecardresearch

डॉक्टर दाम्पत्याचे अपहण करून खंडणी मागणाऱ्या शिक्षकावर गुन्हा

जिंतूर येथील डॉक्टर दाम्पत्याचे अपहरण करून एक लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या शिक्षकाविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गोवर्धन सीताराम…

केळकर समितीने पश्चिम महाराष्ट्राचे हित पाहिले

केळकर समितीने मराठवाडय़ासाठी काहीही दिलेले नाही. या समितीने केवळ पश्चिम महाराष्ट्राचे हित पाहिले. मराठवाडय़ातील दुष्काळावर तात्पुरत्या स्वरुपातील उपाययोजनांऐवजी दीर्घकालीन उपाययोजनांवर…

वंचित वाटेकऱ्यांच्या नशिबी कायमच घाटा!

मराठवाडय़ात सर्वत्र असलेल्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर नापिकी, मजुरांचे स्थलांतर हे विषय ऐरणीवर आले असतानाच वाटय़ाने शेतजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न दुर्लक्षित राहिला…

पथकाचा दौरा ठरला ‘वाऱ्यावरची वरात’!

स्थानिक कृषी विभागाने पाहणी करण्यासाठी बागायती क्षेत्राची निवड केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दुष्काळी पाहणीस आलेल्या पथकाला टाकळी कुंभकर्ण शिवारात अडवले.

पॅकेजनंतरही शेतकरी आत्महत्या सुरूच

राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत अजून मदत पोहोचली नाही.

सुवर्णमहोत्सवी विहिंपकडून ‘मंदिर वही बनायेंगे’चा नारा!

भारतात आज हिंदू सुरक्षित नाहीत. हिंदूंचे धर्मातर होत आहे. सुरक्षित भारत, समृद्ध भारत व हिंदूंना सन्मान मिळवून देण्यासाठी विश्व हिंदू…

सालगडय़ाच्या मदतीने प्रेयसीने खून केल्याची मृत महिलेच्या पतीची तक्रार

जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार शिवारात घडलेल्या मायलेकीच्या खुनाला नवे वळण लागले आहे. दोन्ही खून आपल्या प्रेयसीने सालगडय़ाच्या मदतीने केल्याची तक्रार…

तीन वर्षांच्या चिमुरडीसह विवाहितेची निर्घृण हत्या

शुक्रवारी मध्यरात्रीच्या दरम्यान झोपेत असलेली महिला व तिची तीन वर्षांची मुलगी या दोघींची अनोळखी व्यक्तीने निर्घृण हत्या केली. जिंतूर तालुक्यातील…

जायकवाडीच्या प्रश्नावरून मराठवाडय़ात संघर्ष पेटणार

वरच्या धरणांतून जायकवाडी प्रकल्पात समन्यायी पाणी देण्याचा कायदा २००५मध्ये झाला. जायकवाडी प्रकल्पात ६५ टक्क्यांपर्यंत पाणी सोडण्याचा आदेशही जलसंपत्ती प्राधिकरणाने दिला,…

पाच हजारांची लाच घेताना पोलीस नाईक अटकेत

न्यायालयाने बजावलेल्या अजामीनपात्र वारंट तामील करून आरोपीस अटक न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका पोलिसास सोमवारी अटक करण्यात…

‘राज्याच्या भल्यासाठी शिवसेना-भाजप एकत्र येणारच’

केंद्रात स्थिर सरकार आले, त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. तशाच प्रकारे महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेना-भाजपने एकत्र आले पाहिजे आणि ते…

जायकवाडीत वरच्या धरणातून पाणी सोडावे; दिवाकर रावते यांची मागणी

मराठवाडय़ातील शेतकरी जगवायचा असेल तर वरच्या धरणातून पाणी जायकवाडीत सोडले पाहिजे. तसेच ऊस उत्पादकाप्रमाणे सोयाबीन आणि कापूस उत्पादकांनाही अनुदान द्यावे,…

संबंधित बातम्या