आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे पहिल्यांदाच मुंबई बाहेर पडले. पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातून त्यांनी आपल्या जनसंवाद दौऱ्याची सुरवात केली.
अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राममंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमित्ताने जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी मटन, चिकन आणि मच्छी विक्री बंद ठेवण्याचे आवाहन केले…