मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयासह आसामने समान नागरी कायदा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी आसाममध्ये सुमारे ११,६०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले.