scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

bhupen kumar borah eknath shinde guwahati shivsena
“…अन् लवकरात लवकर गुवाहाटी सोडा”, आसाममधील काँग्रेस नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

आसाम काँग्रेसचे प्रमुख भूपेन कुमार बोराह यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं असून लवकरात लवकर गुवाहाटी सोडा, अशी विनंती केली…

15 Photos
Photos : आसाममध्ये पुराचा हाहाकार; ८१ लोकांचा मृत्यू, तर ५० लाख लोकांना फटका

आसाममध्ये पुराने हाहाकार माजवला असून यात ८१ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या काही भागात पाऊस सुरूच असल्याने, ३२ जिल्ह्यांतील ४५…

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी बोलताना केला गोंधळ, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या पदांची केली अदलाबदल!

आसामच्या मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी केलेले एक जाहीर विधान सध्या राजकीय चर्चांचे कारण ठरत आहे.

amit-shah
आता देशात होणार डिजिटल जनगणना; जन्म-मृत्यूची नोंदही होणार लिंक, अमित शाह यांची घोषणा

करोना साथीच्या रोगामुळे देशात गेल्यावर्षी जनगणनेची प्रक्रिया राबवण्यात आली नाही.

himanta biswa
नवऱ्यानं आणखी तीन विवाह करावेत असं कुठल्याच मुस्लीम स्त्रीला वाटत नाही – आसामचे मुख्यमंत्री

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी केलीय.

Assam CM on The Kashmir Files
“दहा वर्षानंतर आसाममध्येही…”; ‘द कश्मीर फाइल्स’चा संदर्भ देत भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

आसाममध्ये आता मुस्लीम अल्पसंख्यांक राहिलेले नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी भाषणामध्ये स्पष्टपणे सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी चित्रपटाचाही संदर्भ दिला.

Assam CM
“मुस्लिमांनी आम्हाला आश्वस्त केलं पाहिजे की…”; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत वक्तव्य

मुस्लिमांना आता अल्पसंख्यांकं म्हणता येणार नाही असंही आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान स्पष्टपणे सांगितलं आहे.

kashmir files Tickets
‘द कश्मीर फाइल’ पाहण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना ‘या’ दोन अटींवर मिळणार ‘हाफ डे’; मुख्यमंत्र्यांची घोषणा

११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून १९९० मध्ये काश्मीरमध्ये झालेल्या हिंसेवर चित्रपटाचं कथानक आधारलेलं आहे.

राज्यातल्या शहरांची, गावांची नावं बदलण्यासाठी जनतेकडून मागवणार सूचना; ‘या’ मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

यासाठी राज्य सरकार एक पोर्टल सुरू करेल जिथे जनता त्यांच्या सूचना देऊ शकेल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

“मुख्यमंत्री मानसिक रुग्ण, त्यांना उपचाराची गरज आहे”; राहुल गांधींबद्दलच्या वक्तव्यामुळे नाना पटोले संतापले!

राहुल गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर येऊन केलेले वक्तव्य हे भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांच्यावरील संस्कार दर्शवतात, असंही पटोले…

संबंधित बातम्या