भारतीय संस्कृतीप्रमाणे कोणत्याही कार्याचा शुभारंभ तोंड गोड करून करण्यात येतो. त्यामुळे आजपर्यंत प्रत्येक अर्थमंत्र्यांनी अर्थमंत्रालयातील नॉर्थ ब्लॉकमध्ये ‘हलवा समारंभ’ आयोजित…
‘सर्व जग आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर असताना, भारतीय अर्थव्यवस्था जगातली सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे’ हे येणाऱ्या अर्थसंकल्पातील महत्वाचे विधान असेल.…
अर्थसंकल्प हा महत्त्वाचा ‘वळणबिंदू’ असल्याने १ फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प बाजाराच्या पसंतीस उतरल्यास निफ्टी निर्देशांकाच्या तेजीच्या भरारीचे वरचे लक्ष्य अर्थात…
पंचवार्षिक नियोजनाचा पाया रचणारा भारतीय प्रजासत्ताकाचा पहिला अर्थसंकल्प, पहिल्या लोकनियुक्त सरकारचे अर्थमंत्री जॉन मथाई यांनी २८ फेब्रुवारी १९५० रोजी सादर…