अहिल्यादेवींचा राज्यकारभार राजकारणासाठी मार्गदर्शक

राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजाभिमुख राज्यकारभार करून आपल्या राज्यातील जनतेला सुखी आणि समाधानी ठेवण्याचा प्रयत्न केला.

कोल्हापूरच्या टोलबाबत ३१ मे पर्यंत अंतिम निर्णय

कोल्हापूरच्या टोल संदर्भातील फेरमूल्यांकनाचा अहवाल २० मे पर्यंत प्राप्त होणार आहे. तेव्हा ३१ मे पर्यंत टोलबाबत अंतिम निर्णय जाहीर केला…

गेले शिंदे कुणीकडे!

निवडणुकीच्या काळात आपण कसे प्रवाशांच्या हितासाठी झटत आहोत, असे भासवायचे आणि त्यानंतर प्रवाशांना त्रास देणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांकडे दुर्लक्ष करायचे, असा…

शिंदेशाहीसाठी ‘थोडी खुशी जादा गम’

राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता असली तरी सरकारमध्ये शिवसेना हा पक्ष दुय्यम स्थानी आहे, त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गुरुवारी शिवसेनेला मिळालेले…

शिंदेंच्या भाजप‘प्रेमा’ने शिवसेनेत अस्वस्थता

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने काँग्रेस उमेदवाराला मतदान करत शिवसेनेला धोबीपछाड दिल्याने डोंबिवली नव्हे,

शिवसेनेला बंडखोरीचा ताण!

बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शहर शिवसेनेत मोठय़ा प्रमाणावर अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याने पक्षाचे वरिष्ठ नेते कमालीचे अस्वस्थ बनले…

मलंग गडावरील फ्युनिक्युलर रेल्वे डिसेंबपर्यंत पूर्ण करा

अंबरनाथ तालुक्यातील मलंग गडावर ये-जा करणारे भाविक तसेच स्थानिक रहिवाशांच्या सोयीसाठी हाती घेण्यात आलेल्या फ्युनिक्युलरचे (डोंगरावरील रेल्वे) काम डिसेंबपर्यंत पूर्ण…

एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना दुरध्वनीवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे

..तर मंत्र्यांना सभागृहात येऊ देणार नाही

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतक ऱ्यांना आठ दिवसात आर्थिक मदत न मिळाल्यास अधिवेशनात कुठल्याही मंत्र्याला सभागृहात येऊ दिले जाणार नाही,…

विरोधी पक्षनेत्यांच्या पाहणी दौऱ्याची ‘कथा’

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यास आलेले विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे आणि माजी विरोधी पक्षनेते…

शेतकरी आत्महत्या करण्याची वाट पाहता का?

मराठवाडय़ात पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे शेतकरी आíथक संकटात सापडला आहे. हातून पिके गेल्याने नराश्यापोटी शेतकरी आत्महत्या करीत आहे. आतापर्यंत ६० च्यावर…

‘गोंधळ माजविण्याचे नियोजन भाजपचे’

राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेले साटेलोटे उघड होऊ नये, यासाठी विधानसभेत गोंधळ निर्माण व्हावा, यासाठी भाजपने जाणीवपूर्वक नियोजन केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते…

संबंधित बातम्या