पवनचक्कीपासून ऊर्जा मिळविण्यासाठी महाराष्ट्रात होत असलेले वनजमिनींचे अधिग्रहण आणि दहनविधीसाठी मोठय़ा प्रमाणावर होत असलेला लाकडाचा वापर आता पर्यावरण बचाव संस्थांच्या…
पाण्याच्या दुर्भिक्षामुळे जीव गमवाव्या लागणाऱ्या येवला तालुक्यातील हरिण व काळवीटांची तहान वनक्षेत्रातच भागविण्याच्या व्यवस्थेकडे वन विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.…
वन विभागाचा अखेर हिरवा कंदील ठाणे महापालिका प्रशासनाने वनविभागाच्या हद्दीतील शाळा दुरुस्ती तसेच अन्य सोयीसुविधा पुरविण्यासंबंधीचा सविस्तर अहवाल दिल्यानंतर वनविभागाने…
मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत तांडय़ांना महसुली ग्राम म्हणून मान्यता देऊन वन विभागातील जमिनी गावठाणाकरिता देण्यात आल्या होत्या. कागदोपत्री या…
न्यायालयाचा अधिस्थगन आदेश असतानाही बेसुमार वृक्षतोड होत आहे. वनखात्याने वृक्षतोडीकडे कानाडोळा चालविला असतानाच वन्यप्राणी हत्या उघड होऊनही वनखाते सुस्तावले असल्यासारखे…
एका याचिकेवरील सुनावणीत बाजू मांडण्यासाठी वनविभागाच्यावतीने अद्याप कुणीही हजर न झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वनविभागाला २५ हजार रुपये…
वनखात्याने घेतल्या नोंदी, नकाशेही तयार ताडोबा व्याघ्र प्रकल्पाप्रमाणेच या जिल्ह्य़ातील १८९ ठिकाणी व्याघ्रदर्शन होत असून, या ठिकाणांची व्याघ्रस्थळ, अशी नोंद…