शासनाने खासगीकरणावर जोर दिला असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवांवर मर्यादा आल्या आहेत. त्याचा फटका नागरिकांना सेवा पुरवणाऱ्या आशा कर्मचा-यांना बसत आहे.
ऑगस्ट महिन्यापासून ठाणे जिल्ह्य़ातील आठ तालुक्यांचा स्वतंत्र पालघर जिल्हा अस्तित्वात येत असून त्यासाठी मोठय़ा प्रमाणात प्रशासकीय कर्मचाऱ्यांची फेररचना करावी लागणार…
शनिवार-रविवारची सुट्टी त्यात मंत्रिमहोदय दौऱ्यावर, त्यामुळे सोमवारी कार्यालयात निवांत येणे हा दिल्लीकर बाबूूंचा नियम आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हा अलिखित…
बँकेच्या खात्याची माहिती घेऊन खात्यावरील रकमेचा अपहार केल्याची घटना शनिवारी पारनेरमध्ये घडली. सेंट्रल बँकेचा व्यवस्थापक असल्याची बतावणी करून या भामटय़ाने…
राज्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांची पदे ६०० पर्यंत, तर अतिरिक्त जिल्हाधिकारी पदे २०० पर्यंत वाढवण्याचा निर्णय झाल्यामुळे तब्बल ३० वर्षांनी पदवर्गीकरणाचा (केडरायझेशन) प्रश्न…