केवळ ईशान्य भारतासाठी संविधानात विशेष तरतुदी नाहीत तर इतरही काही राज्यांसाठीही तरतुदी केलेल्या आहेत. संविधानातील अनुच्छेद ३७१ मध्येच आंध्र प्रदेश, तेलंगण,…
संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड झाली, तर ‘आम्ही भारताचे लोक’ म्हणून पुढे येणार नाही का? संविधान केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांसाठीच महत्त्वाचे…