scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

CM Uddhav Thakrey
राज्यातील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात; मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष हजेरी

बैठक सुरू होण्यापूर्वीच वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख निघून गेले

sudhir mungantiwar uddhav thackeray
“तुम्ही ‘शोले’चे ठाकूर नाही की तुमचे हात…”, सुधीर मुनगंटीवार यांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र!

सुधीर मुनगंटीवार म्हणतात, “…तेव्हा खुर्चीच्या पोटी गद्दारी केली. जनादेशाचा अवमान केला. आता फेडत आहेत”

mla amol mitkari send 5 crore Defamation Notice of akola district ncp president shiva mohod
“अजून बरंच काही बाकी आहे”, शिवसेनेतील बंडाळीवर अमोल मिटकरींचं सूचक ट्वीट!

अमोल मिटकरी म्हणतात, “इकडे सोळा आमदारांचा निर्णय अजूनपर्यंत होत नाही आणि बहुमत चाचणीचा आदेश एका रात्रीत निघतो, हे कसे? नक्कीच…

Eknath Shinde on Floor Test
“आम्हाला कोणी रोखू शकत नाही”, कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदे आक्रमक; म्हणाले “ही बाळासाहेबांची शिवसेना…”

एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदारांसोबत घेतलं कामाख्या देवीचं दर्शन, उद्या मुंबईत परतणार

Bhagat-Singh-Koshyari Uddhav thackeray
मुख्यमंत्र्यांविरोधात विश्वासदर्शक ठराव : “काहीही झालं तरी ३० जून रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत…”; राज्यपाल कोश्यारींचे स्पष्ट निर्देश

फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सादर केलेलं बहुमत चाचणी घेण्याची मागणी करणारं पत्र

Nana Patole
“…तेव्हा राज्यपालांची भूमिका वेगळी होती, मग आत्ता काय झालं?”, नाना पटोलेंचा सवाल

नाना पटोले म्हणतात, “माझा साधा प्रश्न आहे की शिवसेनेने आपला गटनेता बदलला आहे. मग उद्या विधानसभेत कुणाचा व्हीप लागू होईल?”

kishori pednekar life threat letter
“सरकार पडू दे, मग तुला मारू”, किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी; पत्रात अजित पवारांचंही नाव!

“आत्ता लेखी लिहून पाठवतोय. सरकार पडू दे.. नंतर तुला जीवे मारू. ते पत्रही मीच पाठवलं होतं. तुला जे करायचं ते…

What is a floor test, Bahumat in Maharashtra
विश्लेषण : बहुमत म्हणजे काय? ते कसं, कोणाला आणि कधी सिद्ध करावं लागतं?; महाराष्ट्रातील बहुमताचे निकष काय? प्रीमियम स्टोरी

एकनाथ शिंदे बंड प्रकरणामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट आणि भाजपा हा संघर्ष बहुमताच्या आकड्याभोवतीच सुरु राहणार हे स्पष्ट…

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari special session trust vote against CM Uddhav Thackeray
“राज्यपालांचे निर्देश घटनाबाह्य, कारण…”, कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी स्पष्ट केली कायदेशीर बाजू!

“घटनेच्या १७४ कलमानुसार राज्यपालांना सत्र बोलावणं, सत्राचा शेवट करणं आणि विसर्जित करणं हे अधिकार दिले आहेत. पण या गोष्टी राज्यपालांना…!”

विश्वासदर्शक ठरावासाठी अधिवेशन बोलाविण्याचा राज्यपालांना अधिकार

मंत्रिमंडळाच्या शिफारशीनंतर राज्यपाल अधिवेशन बोलावू शकतात. राज्यपाल स्वत:हून अधिवेशन बोलावू शकत नाहीत.

संबंधित बातम्या