मणिपूरमधील अशांततेच्या मुद्द्यावरून टीका करताना काँग्रेसकडून मणिपूरबाबत चुकीचे कथानक पसरविले जात असल्याचा आरोप नड्डा यांनी खरगे यांना लिहिलेल्या पत्रात केला.
वांशिक हिंसाचारात होरपळणाऱ्यांना वाचवण्यासाठी उभ्या केलेल्या सरकारी आश्रयछावण्यांतील निर्वासितांचाही बळी पडत असेल तर त्यावरून तेथील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात यावे…