शाळांमध्ये पहिलीपासून त्रिभाषा सूत्र अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर हिंदी सक्ती केली जात असल्याची टीका आता सर्वच स्तरातून होत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय…
राज्यात राज्य मंडळाच्या शाळांमध्ये मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी भाषा अप्रत्यक्षरित्या सक्तीची करण्यावरून राज्यात वादंग सुरू आहे.
पहिलीपासून त्रिभाषा सूत्र राबविण्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने विरोध दर्शविला आहे.सरकारने शुद्धीपत्रक काढत २० विद्यार्थ्यांची अट पुढे करून मागील दाराने हिंदी…