वरळी येथील प्रसिद्ध सासमिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन ॲण्ड टेक्स्टाइल संस्थेच्या महाविद्यालयातील प्रयोगशाळेत भाजून दोन महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.
किनारपट्टीवर असलेल्या छोट्या घरांची डागडुजी किंवा पुनर्बांधणीसाठी आता राज्य सागरी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाकडून परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले…
मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील असून या कोळीवाड्यांचे अस्तित्व आणि त्यांचे वैशिष्ट जपण्यासाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली तयार करावी लागणार…