नवी मुंबईकरांना आता रस्त्यातील खड्डय़ांच्या तक्रारी ऑनलाइन करता येणार आहेत. त्यासाठी नवी मुंबई महापालिकेने भ्रमणध्वनी, व्हॉट्सअॅप, टोल फ्री क्रमांक आणि…
जन्म, मृत्यूसारख्या प्रमाणपत्रासाठी नागरिकांना कार्यालयाचे खेटे मारायला लावणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणणारा लोकसेवा हक्क अध्यादेश पालिकेने बुधवारी जारी केला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या काही वर्षांच्या कारभारात सत्ताधाऱ्यांकडून नागरिकांच्या पैशाचा मोठय़ा प्रमाणावर अपव्यय झाल्याचा आरोप शिवसेनेचे नेते विजय चौगुले यांनी…