पाकिस्तानचा भारतावर आरोप
पाकिस्तानने पठाणकोट हल्ला २६/११ इतकाच महत्त्वाचा समजून त्यातील गुन्हेगारांना शिक्षा करावी
पठाणकोट दहशतवादी हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदला पाकिस्तानी सरकार किंवा सरकारशी संबंधित संस्थेने मदत केली
पठाणकोट हवाई दलाच्या तळावर करण्यात आलेला दहशतवादी हल्ला रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल संसदीय समितीने सरकारला फटकारले आहे. देशाच्या दहशतवाद प्रतिबंधक आस्थापनेत…
पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात संसदीय समितीच्या मंगळवारी सादर करण्यात आलेल्या अहवालात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सरकारला याविषयी पुरेसे…
अमृतसर आणि लाहोर ही दोन्ही शहरे सीमेपासून १८ किलोमीटर अंतरावर आहेत.
व्यंकय्या नायडू यांनी शिंदे यांचे वक्तव्य लोकसभेच्या कामकाजातून वगळण्याची मागणी केली.
पाकिस्तानच्या पथकाने हवाई दलाच्या तळाला भेट देऊन १६ साक्षीदारांचे जबाब नोंदविले होते.
मोदी सरकारच्या पाकिस्तानसंदर्भातील धोरणाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अमेरिकेच्या ‘एफबीआय’सह अन्य काही देशांच्या तपास यंत्रणांशी संपर्क साधला आहे.
भारतीय सुरक्षा दलांनी पुढील तीन दिवस कारवाईचे नाटक करून त्याला मोठे स्वरूप दिले.
ट्विटच्या माध्यमातून केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडले
‘पाकिस्तान टुडे’ या वृत्तपत्रामध्ये या अहवालाबद्दल वृत्त छापून आले आहे
पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाचा कांगावा
भारतीय पथकाच्या पाकिस्तान दौऱ्याच्या तारखा नंतर ठरवल्या जातील
पठाणकोट हवाई दलाच्या तळावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी पाकिस्तानचे पथक भारतात आले
पाकिस्तानी अधिकाऱ्यांना हवाई तळाला भेट देण्यास संरक्षण मंत्रालयाने परवानगी नाकारली आहे
संयुक्त तपास पथकाच्या (जेआयटी) पाच सदस्यांना भारताने शुक्रवारी व्हिसा जारी केला.
पठाणकोट हल्ल्याचा तपास करण्यासाठी पाकिस्तानचे विशेष तपास पथक (एसआयटी) भारतात येणार असले
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.