राजुरा बोगस मतदार नोंदणी प्रकरणात एका व्यक्तीने राजकीय पक्षाच्या व्यक्तीला ओटीपी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने या मतचोरीच्या मुद्द्याने पुन्हा…
ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार जितेंद्र आव्हाड अनुपस्थित राहिल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बैठकीवर…
सर्वाधिक नुकसान झालेल्या मालेगाव, नांदगाव तालुक्याकडे राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्र्यांनी पाठ फिरवली, मदतीची धाव आपापल्या मतदारसंघापुरतीच मर्यादित ठेवली.
विद्यमान काळात भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने खड्ड्यांबाबत महापालिका प्रशासनाला जाब विचारण्याचे कष्ट घेतले नाहीत. मात्र, दस्तुरखुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची…