scorecardresearch

शेती नष्ट होत असलेल्या उरणमध्ये एका गुंठ्यांत ९१ किलो भाताचे उत्पादन, चिरनेरच्या शेतकऱ्याचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन

कृषी मित्र शेतकरी प्रफुल्ल काळुराम खारपाटील यांना सेंद्रिय पद्धतीचा वापर करून एका गुंठ्यांत ९१ किलो भाताच्या पिकाचे उत्पादन केले आहे.

Raigad Agricultural Festival
खांदेश्वरमध्ये शहरी ग्राहक शेतकऱ्यांशी जोडले जाणार, रायगड कृषी महोत्सवात दिडशे स्टॉल आकर्षण ठरणार

सूमारे दिडशेहून अधिक स्टॉल या महोत्सवात असणार असून, यामध्ये शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने थेट ग्राहकांना विक्री करता येणार आहेत. गुरुवारपासून (…

Raigad District, Bharat Gogawale, Sunil tatkare, NCP
शिंदे गटाचे भरत गोगावले यांची राष्ट्रवादीकडून कोंडी

अडीच वर्षाच्या कार्यकाळातही गोगावले यांनी तत्त्कालिन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात उठाव केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सध्या गोगावले…

Raigad Zilla Parishad Violation
कामगार विमा योजनेतील कार्यपद्धतीचे रायगड जिल्हा परिषदेकडून उल्लंघन? २ टक्के वाढीव रक्कम वसुलीच्या ठरावावर आक्षेप

कायद्याआंतर्गत कंत्राटदारांकडून एक टक्का रक्कम घेणे अपेक्षित असतांना जिल्हा परिषदेने अनोंदणीकृत कंत्राटदारांकडून दोन टक्के अनामत रक्कम जमा केली आहे. यासाठी…

ISO rating gram panchayats Raigad
रायगड जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन

अलिबागमधील बोरिस गुंजीस, सतिर्जे व सारळ या तीन ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते बुधवारी…

Raigad District, Guardian minister, Uday Samant
रायगडमध्ये पालकमंत्र्यांच्या खात्याच्याच पदरी निराशा

राज्याच्या उद्योगमंत्र्यांकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गेल्याने जिल्ह्यातील रखडलेल्या औद्योगिक प्रकल्पांना गती मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र सध्या तरी तसे होताना दिसत…

minor girls ran away raigad
रायगडात अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले

नातेसंबधातील ताण तणाव, प्रेम संबध, पालकांबाबत नाराजी यातून रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुला मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. वर्षभरात मुले…

Kurmaghar Kurma Pratha
विश्लेषण : आदिवासी भागात मासिक पाळीबाबत पाळली जाणारी कुर्मा प्रथा काय आहे?

आदिवासी समाजातील कुर्मा प्रथा नेमकी काय आहे? त्याचा स्त्रियांवर नेमका काय परिणाम होतो? कुर्मा प्रथेबाबत काय मतप्रवाह आहेत? आणि कुर्मा…

split ofshivsena uddhav thackeray group good success gram panchayat elections in northern part of raigad
बंडानंतरही रायगडात ठाकरे गटाचे अस्तित्व टिकून

जिल्ह्यात २४० ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रीया नुकतीच पार पडली. या निवडणूकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेने सर्वाधिक ७९ ग्रामपंचायती जिकत वरचष्मा राखला.

संबंधित बातम्या