नागपूरसह विदर्भातील बांधकाम क्षेत्रात गेल्या दोन वर्षांपासून प्रचंड मरगळ आलेली आहे. एकीकडे बांधकाम व्यावसायिकांमध्ये नव्या प्रकल्पांना ग्राहक मिळत नसल्याने चिंतेचे…
एका बाजूला सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि दुसऱ्या बाजूला अस्पर्शित नितांत रमणीय सागरकिनारे यांच्या बेचक्यात वसलेला भू-प्रदेश, अशी कोकणची पूर्वापार ओळख आहे.…
सध्या मुंबई-ठाणे महानगरांमध्ये पुनर्विकासाचे मोठे पेव फुटले आहे. मात्र प्रत्यक्षात किती प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाले अथवा किती प्रकल्पांमधून सभासदांना पूर्ण…
गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. अशा परिस्थितीत सरकारने हस्तक्षेप करून त्या नियंत्रणात आणायचा प्रयत्न करायला…
मुंबईत मोकळ्या भूखंडांची कमतरता असल्यामुळे पुनर्विकासाशिवाय पर्याय नाही, याची कल्पना असतानाही नव्या भाजप सरकारनेही त्या दिशेने तातडीने उपाययोजना केलेली नाही.
मुंबईतील पहिल्या २५ मजली इमारतीमध्ये झालेल्या चटईक्षेत्र निर्देशांकच्या उल्लंघनप्रकरणी पालिकेने दंडात्मक कारवाई म्हणून विकासकाकडून एक भूखंड घेतला आणि ती इमारत…