‘स्वत:मध्ये आणि आपल्या सभोवतालामध्ये बदल, परिवर्तन घडवून आणण्याची महिलांची, नागरिकांची शक्ती लक्षात घेवून ‘चेंजमेकर्स’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मी मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांना किमान पन्नास स्मरणपत्रे लिहिली. मात्र, त्यानंतरही त्यांनी या संबंधी कोणताही निर्णय घेतला नाही, असे…