गेल्या महिन्याभरात नानाविध कारणांनी शिक्षण हा विषय चर्चेत राहिला आहे. कधी अंतिम वर्षांच्या परीक्षा हा मुद्दा होता तर कधी राष्ट्रीय…
गेली ३३वर्षे विनायक परब पूर्णवेळ पत्रकारितेत असून सुरुवातीस मुंबई तरुण भारत (१९९०-९१) नंतर सांज लोकसत्ता (१९९२-९७), लोकसत्ता (१९९७- २०१२), लोकप्रभा (२०१२-२०२२) मध्ये कारकीर्द करून सध्या ते लोकसत्ता डॉटकॉमचे कार्यकारी संपादक आहेत. यापूर्वी २०००- २००६ या कालखंडात त्यांनी लोकसत्ता मुंबई डेस्क प्रमुख म्हणून तर २००६- १२ या कालखंडात त्यांनी मुंबई ‘लोकसत्ता’चे महानगर संपादक म्हणूनही काम पाहिले.
संरक्षण, विज्ञान तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण आदी विषयांवर त्यांचे विपुल लेखन असून या सर्व विषयांमध्ये तज्ज्ञ म्हणून त्यांचा वेगळा परिचय आहे. ते पुरातत्वज्ञ असून पुरातत्व आणि बौद्ध अभ्यास या दोन्ही विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीमध्ये त्यांना मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. २०१४ साली एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने त्यांना बुद्धीस्ट स्टडीज या विषयात फेलोशिप देऊन सन्मानित केले. बौद्ध ज्ञानशास्त्राचा आधार भारतीय संरक्षण दलांच्या धोरणात्मक निर्णयासाठी कसा घेतला जाऊ शकतो, यावर संशोधनप्रबंध सादर केला आहे. जम्मू आणि काश्मीर त्याचप्रमाणे तेथील दहशतवाद या विषयाचा त्यांचा गेल्या २० वर्षांहून अधिक अभ्यास असून काश्मीरमधील अनेक दहशतवादीविरोध कारवायांचे त्यांनी प्रत्यक्ष वार्तांकन केले आहे. त्यासाठी त्यांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे २००६ साली रायकर- बोस शोधपत्रकारीता पुरस्काराने गौरविण्यातही आले आहे. २००६ सालीच त्यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल द. म. सुतार पुरस्कारही प्राप्त झाला. तर मुंबईच्या इतिहासाचा शोध घेणाऱ्या सिटीवॉक मुंबई या तब्बल १२ वर्षे चाललेल्या लोकसत्तामधील स्तंभलेखनासाठी मानाचे समजले जाणारे भ्रमंतीकार प्रमोद नवलकर मानचिन्ह देऊन त्यांना २००९ साली गौरविण्यात आले. विनायक परब यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
गेल्या महिन्याभरात नानाविध कारणांनी शिक्षण हा विषय चर्चेत राहिला आहे. कधी अंतिम वर्षांच्या परीक्षा हा मुद्दा होता तर कधी राष्ट्रीय…
स्वत: अमेरिका या अहवालात म्हणते की, आता अमेरिकेचे नव्हे तर चीनचे नौदल हे जगातील सर्वात मोठे नौदल ठरले आहे.
पाकिस्तानने भारतालाच दहशतवादी कारवायांसाठी जबाबदार ठरविणारा विधानप्रस्ताव सादर करून अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
गेली सलग ९ वर्षे ‘गणेश विशेष’च्या माध्यमातून गणपतीच्या नानाविध अंगांचा केवळ ऐतिहासिक, धार्मिक किंवा आध्यात्मिक नव्हे तर याही सर्वाच्या पलीकडे…
देशभर पसरलेल्या ४१ संरक्षणसामग्री निर्माण (ऑर्डिनन्स फॅक्टरीज) आस्थापनांचे कंपनीकरण (कॉर्पोरेटायझेशन) करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्या संदर्भात सध्या देशभर…
काँग्रेसला सातत्याने वाटते आहे की, केंद्रात असलेले विद्यमान भाजपा सरकार सर्वच दिशांनी त्यांची कोंडी करते आहे.
एका बाजूला संपूर्ण जगाचा लढा कोविड-१९ विरुद्ध सुरू असतानाच जगाच्या सायबरसीमेवर बलाढय़ांची झोप उडाली.
पुढील २५ वर्षांसाठी चीनसोबत सहकार्याचा महत्त्वपूर्ण करार करण्याचे इराणने उचललेले पाऊल भारतासाठी धक्का देणारे आहे
प्रमुख कायद्याच्या संहितेत मोठी सुधारणा देश स्वतंत्र झाल्यानंतर झालेली नाही.
भविष्य हे अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्राचेच आहे, हे निर्विवाद!
मनात आले की, बोलून मोकळे व्हायचे असा पाचपोच नसलेली व्यक्ती राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर काय होणार; तेच अमेरिकेचेही झाले.