पदार्थांचा दर्जा असमाधानकारक असल्याने स्थानिक पातळीवर घरपोच आहाराचे सेवन होत नसल्याचे जिल्ह्यात विविध ठिकाणी दिसून आले आहे. त्यामुळे शासनातर्फे राबविल्या…
सत्ताधारी आणि विरोधक जनकल्याणाऐवजी सत्ताकारणातच मश्गुल असल्यामुळे अधिवेशनात जनतेचे प्रश्न चर्चिले जातच नाहीत. सर्वसामान्यांना कोणते प्रश्न महत्त्वाचे वाटतात, याविषयी…
महाराष्ट्रात प्रकल्प गुंतवणूक करण्यासाठी अनेक उद्योजक उत्सुक आहेत. देशाचे आर्थिक इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे देशी-विदेशी गुंतवणूक आकर्षिण्यात अग्रणी स्थान आहे.
शहरातील समस्या सुटत नसल्याने पुणेकरांचे जीवन बिकट झाल्याच्या भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्याचे शहर काँग्रेसमधील नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी स्वागत…