आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढविल्या जातील आणि जास्तीत जास्त जागा आपल्याच संघटनेला मिळतील असा विश्वास जनसुराज्य शक्तीचे संस्थापक अध्यक्ष आमदार…
नियमानुसार ऊस तोडल्यानंतर १४ दिवसात शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे देणे बंधनकारक असतानाही अनेक कारखान्यांनी राजकीय वरदहस्त आणि नियमांचा आधार घेत ही…
नवरात्रीच्या काळात महालक्ष्मी मंदिरात प्रथमच एआय आधारित गर्दी नियंत्रण आणि पाळत प्रणाली यशस्वीरीत्या कार्यान्वित करण्यात आली आहे.
वयाच्या ९५ व्या वर्षाकडे वाटचाल. तरीही सुस्पष्ट, खणखणीत आणि मुद्देसूद भाषण. हे होते माजी खासदार कल्लाप्पाण्ण आवाडे यांचे जवाहर शेतकरी…
कोल्हापूर जिल्ह्याला शनिवारी पावसाने झोडपून काढले. संततधार पावसामुळे भाविक, पर्यटकांची तारांबळ उडाली.
रस्ते कामाबाबत कोल्हापूर महापालिकेला लोकांचे शिव्याशाप खावे लागत आहेत. कामाकडे अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला…
यावर्षी मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर बनली आहे. लाखो पूरग्रस्तांचे दैनंदिन जगणे विस्कळीत झाले आहे.
राजीनामा देणाऱ्यांमध्ये महेश सातपुते, गजानन होगाडे, श्रीकांत हजारे या माजी अध्यक्षांसह गजानन खारगे, डॉ. विलास खिलारे यांचा समावेश आहे.
साखर कारखान्यांनी राज्य सहकारी साखर संघाकडे याबाबत मागणी केली असून, यावर राज्य शासन, मंत्रिमंडळ, समिती कोणता निर्णय घेणार, याकडे लक्ष…
शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनातर्फे ‘विचारधन: लोकनेते बाळासाहेब देसाई यांची विधिमंडळातील भाषणे भाग-१’ या विजय चोरमारे संकलित व संपादित ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
जयसिंगपूर येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचा वाद चर्चेत आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पुतळा उभरण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र…
सावंतवाडी रुग्णालयातील रिक्त पदे, तज्ज्ञ डॉक्टरांची अनुपस्थिती आणि रक्तपेढीतील त्रुटी यावर न्यायालयाने आरोग्य विभागाला अंतिम इशारा दिला आहे.