रस्ते कामाबाबत कोल्हापूर महापालिकेला लोकांचे शिव्याशाप खावे लागत आहेत. कामाकडे अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला…
शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनातर्फे ‘विचारधन: लोकनेते बाळासाहेब देसाई यांची विधिमंडळातील भाषणे भाग-१’ या विजय चोरमारे संकलित व संपादित ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
नागरिकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस व तातडीची कारवाई करावी, अशी अपेक्षा त्यांनी या…