शासन आपल्या दारी अशी योजना सरकारने सुरू केली असली तरी लोकांचे एकही काम वेळेवर होत नाही. म्हणून तर मंत्रालयामध्ये लोकांच्या…
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आखाडा तयार आहे पण प्रतिस्पर्धी मल्ल कोण याचाच पत्ता नसल्याने अंदाजाचा धुरळा जोरदारपणे उधळत आहे.
राज्य शासनाने या शिफारशींना हिरवा कंदील दाखवल्यावर यंत्रमानधारकांच्या प्रलंबित मागण्यांवर शिक्कामोर्तब केल्यासारखे होणार आहे.
तातडीने शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडके यांचेकडे करण्यात आली.
पुरस्कार वितरण रविवारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्ष सरोज एन. पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील पाण्याच्या भूमिगत टाकीवर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा कक्षाची इमारत उभी राहिली आहे.
इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी या मागणीसंदर्भात पुढील आंदोलन व कार्यक्रम निश्चित करण्यासाठी जाहीर मेळावा समन्वय…
राज्यातील यंत्रमाग उद्योग अभ्यास समितीचा बहुप्रतीक्षेत असणारा अहवाल समिती सदस्यांनी वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सादर केला आहे.
मल्लविद्या वाढविण्यासाठी त्यांनी सर्वस्वाचा त्याग करून तालमीत राहणे पसंत केले होते.
इचलकरंजी महापालिकेतील पाण्याच्या प्रश्नाची तीव्रता वाढली आहे. त्याला आगामी लोकसभा निवडणुकीच्या राजकारणाचे संदर्भ आहेत.
पोलिसांनी येथे ठिकाणी सापळा रचून तिघांकडे चौकशी केली असता त्यांनी बनावट किल्ल्या तयार करून चोरी केल्याची कबुली दिली.
नवभारताच्या उभारणीसाठी देशाकडे सुसंस्कृत, समृद्ध, स्वानंदी, सुरक्षित हे गुण असले पाहिजेत. प्रत्येक भारतीयांनी हनुमान उडी घेण्याचा विचार मनी बाळगला पाहिजे.