मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गोरेगाव सभेमध्ये, ठाणे-पालघरमध्ये होऊ घातलेला अदानी समूहाचा वीज प्रकल्प संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर अभयारण्यातील…
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मतदारयाद्या सदोष असल्याचा महाविकास आघाडी आणि मनसेचा आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे.