नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे गडचिरोली जिल्हय़ातील अहेरी उपविभागांतर्गत येणाऱ्या चार तालुक्यांतील ४३ ग्रामपंचायतींमध्ये एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.
दिल्ली विद्यापीठातील प्रा.जी.एल. साईबाबाच्या अटकेनंतर सुद्धा नक्षलवाद्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील सक्रीयता अजिबात कमी झालेली नसून गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नक्षलवाद्यांनी इटलीतील मिलान…
महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील गावात छापा टाकून मोठय़ा प्रमाणात हस्तगत करण्यात आलेला शस्त्रसाठा हा नक्षलवादी कारवायांसाठी असल्याचा संशय राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने…
हिंसक कारवायांसाठी अल्पवयीन मुलांच्या वापरावर जगभर चिंता व्यक्त होत असताना देशाच्या मध्यभागात सक्रिय असलेल्या नक्षलवादय़ांनी आता थेट शाळांमधून मुलांना पळवून…
स्थानिक जनतेने प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन करणारी नक्षलवाद्यांची पत्रके आढळून आल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवरील बालाघाट…