शहरातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत सेनापती बापट रोड ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली मूक…
बुधवारी खनौरी येथे आंदोलक आणि हरियाणा पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. यात एका आंदोलक शेतकर्याचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांनी आपला मोर्चा…
इचलकरंजी शहरासाठी कागल तालुक्यातील दूधगंगा नदीतून सुळकुड नळ पाणी योजना मंजूर झाली आहे. मात्र या योजनेचा शासन स्तरावर पाठपुरावा होत…
राज्यात २८ टक्के लोकसंख्या असलेला मराठा समाज अनेक दशकांपासून पिढ्यान् पिढ्या मागासलेला राहिला. हा वर्ग इतका दुर्बल आणि वंचित आहे…
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चाकांवर चालणारं शहर दिल्लीच्या दिशेने जाऊ पाहतंय. शेतकऱ्यांच्या अदम्य इच्छाशक्तीपुढे सारे सरकारी प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. हजारो…
निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ने गुरूवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून राज्यव्यापी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.
किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) मागणीसाठी हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले असून शेतकऱ्यांनी आज बॅरिकेड्स हटवून दिल्लीकडे कूच…
कंत्राटी कामगारांच्या संयुक्त कृती समितीने कामगारांच्या मागण्यांसाठी २० फेब्रुवारीला धरणे, २८ फेब्रुवारीपासून दोन दिवस कामबंद तर ५ मार्चपासून बेमुदत कामबंदची…
या आंदोलनाची मुख्य मागणी शेतीमालाला स्वामिनाथन आयोगाने शिफारस केलेल्या सूत्रानुसार हमीभाव मिळण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा अशी आहे.
नाशिक येथील वरद हा दिल्ली आयआयटीत एम.टेकच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. गुरुवारी वसतिगृहात त्याने आत्महत्या केली.
शिवसेनेचा ठाकरे गट दिल्लीत चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः दिल्लीला जाणार असल्याची चर्चा…
कॅबचालकांच्या तक्रारीनुसार आरटीओने ओला व उबर कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.