दहावीनंतर पुढे काय, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आता विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षकच मार्गदर्शन करणार असून समस्याग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करण्याकरिता हेल्पलाइनही सुरू…
दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीची कामे देऊ नयेत, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले असले तरी प्रत्यक्षात या शिक्षकांना निवडणुकीची…
दहावीच्या परीक्षेस आजपासून प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी शिक्षण मंडळाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांंच्या प्रवेशपत्रावरून विदर्भातील अनेक परीक्षा
दहावीच्या परीक्षेच्या प्रवेशपत्रांमधील चुकांचा गोंधळ अजूनही कायम असतानाच विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेचा नवा गोंधळ बोर्डाने घातला आहे. मंडळाच्या ‘हेल्पलाइन्स’ही बंद असल्याची…
बारावीच्या परीक्षेमध्ये प्रवेश पत्रांमधील चुकांच्या पाश्र्वभूमीवर दहावीच्या परीक्षेच्या प्रवेश पत्रांबाबत आधीपासूनच काळजी घेण्यात येत असल्याचे राज्य मंडळाकडून सांगण्यात येत आहे.
विद्यार्थी आणि पालकांची ३० जानेवारीपर्यंत बैठक घेऊन त्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्याच्या सूचना या वेळी मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.