scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

anurag thakur 27
खेळाडूंनी चौकशी पूर्ण होईपर्यंत संयम बाळगावा! -अनुराग ठाकूर

महिला कुस्तीगिरांचे जंतरमंतरवरील आंदोलन दिल्ली पोलिसांनी चिरडून टाकल्यानंतर, केंद्र सरकारवर दबाव वाढू लागला आहे. केंद्र सरकार खेळाडूंच्या बाजूचे असून खेळाला…

Netflix Amazon Prime and other OTT platforms to show tobacco health warnings notifies Health Ministry
“ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता तंबाखूविरोधी चेतावणी देणे अनिवार्य, अन्यथा…”, केंद्र सरकारचा निर्मात्यांना थेट इशारा

ओटीटी प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी चेतावणी (Anti-Tobacco Warnings) देण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. असा नियम पारीत करणारा भारत हा पहिला देश…

women wrestlers protest
चतु:सूत्र: तुम्हीही ‘औरत’ आहात म्हणून..

दिल्लीच्या जंतरमंतर मैदानात भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत कुस्तीपटूंचे १८ जानेवारीपासून…

Modi government 9 years
मोदी सरकारने ९ वर्षांत आणल्या ९ महत्त्वाच्या योजना, बदलले करोडोंचे नशीब

तुम्ही या आर्थिक धोरणांना मोदी सरकारचे ९ ट्रम्प कार्ड म्हणूनही पाहू शकता. यामुळे लोकांचे जीवन पूर्णपणे बदलले आहे.

bjp-flag
भाजपचे महाजनसंपर्क अभियान; ३० मेपासून महिनाभर केंद्र सरकारच्या योजनांची माहिती तसेच प्रकल्पांबाबत जनजागृती

मोदी सरकारच्या यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचवून निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

delhi bjp
जम्मू- काश्मीरबद्दल करून चुकलात, आता दिल्लीतही… ?

दिल्ली राजधानी प्रदेशातील ‘सेवां’वर नियंत्रण ठेवण्याचा भारत सरकारचा वटहुकूम म्हणजे निर्लज्जपणाचे कृत्य आहे आणि हेलोकशाहीच्या भवितव्यासाठी घातक आहे.

arvind kejriwal
लालकिल्ला :दिल्लीच्या राज्यकारभारावरून भांडणे

भाजप दिल्लीवर ताबा ठेवण्यासाठी केंद्र सरकारची सारी यंत्रणा वापरत आहे, हे निवडणूक प्रचारापासून ताज्या वटहुकमापर्यंत अनेकदा दिसले.

centre vs delhi govt dispute on control over administrative services reach in supreme court
केंद्र-आप संघर्षांची नवी ठिणगी; दिल्लीतील प्रशासकीय सेवांवरील नियंत्रणाचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

केंद्राने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रद्द करण्यासाठी वटहुकूम जारी केला आहे. हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला.

priyanka chaturvedi on Ordinance
महाराष्ट्रातील अवैध सरकारला कायदेशीर करण्याचाही अध्यादेश काढणार का? दिल्लीच्या अध्यादेशानंतर ठाकरे गटाचा प्रश्न

दिल्ली सरकारचे प्रशासकीय अधिकार काढून घेणारा अध्यादेश केंद्र सरकारने आणल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारवर टीका केली.…

संबंधित बातम्या