डॉ. बाबासाहेब आंबेडकर (DR Babasaheb Ambedkar) यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशमधील महू येथे झाला. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होत. त्यांनी स्त्री-पुरष समानतेचा पुरस्कार केलेला आहे. अस्पृश्यता, जातीवाद समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. मूकनायक, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत, जनता, समता या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समतेचा लढा लढला. बहिष्कृत हितकारिणी, स्वतंत्र मजूर पक्ष अशा संघटना उभारून त्यांनी समतेचा लढ्याला अधिष्ठान प्राप्त करून दिले. आंबेडकरांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य, उद्योग आदी क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू ६ डिसेंबर १९५६ रोजी झाला.Read More
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी एका कार्यक्रम संविधानातील धर्मनिरपेक्ष शब्दावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर पुन्हा एकदा या शब्दावरून…
४२ व्या घटना दुरुस्तीने घटना समितीची ही गतकालिन चूक सुधारून सरनाम्यात धर्मनिरपेक्ष, समाजवादी असा शब्द प्रयोग घातला. यामुळे राज्यघटनेसंबंधी सामान्यजनांचा…
पुणे : मालधक्का चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणासाठी ससून रुग्णालयासमोरील जागा मिळावी, या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्षीय…
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शनिवारी पवित्र दीक्षाभूमीला भेट दिली.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीचे दर्शन घेतले. तसेच अभिप्राय नोदंवहीत…