डॉ. बाबासाहेब आंबेडकर (DR Babasaheb Ambedkar) यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशमधील महू येथे झाला. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होत. त्यांनी स्त्री-पुरष समानतेचा पुरस्कार केलेला आहे. अस्पृश्यता, जातीवाद समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. मूकनायक, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत, जनता, समता या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समतेचा लढा लढला. बहिष्कृत हितकारिणी, स्वतंत्र मजूर पक्ष अशा संघटना उभारून त्यांनी समतेचा लढ्याला अधिष्ठान प्राप्त करून दिले. आंबेडकरांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य, उद्योग आदी क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू ६ डिसेंबर १९५६ रोजी झाला.Read More
दावडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या मालकीच्या जमिनीवर उभारलेली आठ माळ्यांची बेकायदा तनिष्का रेसिडेन्सी इमारत २३ दिवसांच्या प्रयत्नांनंतर महापालिकेने…
‘राजकीय’ हेतूंनी प्रेरित नव्हे तर ‘निष्पक्ष’ जनगणना गरजेची आहे. प्रामाणिकपणे केलेली गणना गरीब, उपेक्षितांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणू शकते,…
बीड येथील स्वातंत्र्यसेनानी रामराव सावरगावकर महाविद्यालयाच्या दोन कक्षांत हा प्रकार सुरू होता. या कक्षातील सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण कामगिरी रद्द करण्याचा…
डोंबिवली जवळील दावडी गावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या सुमारे पाच गुंठे क्षेत्राच्या जमिनीवर भूमाफियांनी पाच वर्षापूर्वी…
Akhilesh Yadav poster controversy दलित समुदायापर्यंत पोहोचण्याचा समाजवादी पक्षाचा (सपा) नेहमीच प्रयत्न असतो. मात्र, याचदरम्यान समाजवादी पक्ष आणि पक्षप्रमुख अखिलेश…