या विराट मोर्चाचा आवाज विधानभवनापर्यंत पोहचला. मात्र, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याचे कारण सांगून मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेट नाकारली.
शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हात जोडून विनंती करत पोलिसांवर निलंबनाची…
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदर्भ देत जातीभेद मानणे, अस्पृश्यता पाळणे हा राष्ट्रद्रोह आहे,…