बाबासाहेब पुरंदरेंना दिलेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार शासनाने परत घ्यावा, अशी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील काही साहित्यिक व विचारवंतांनी दिल्याचे वृत्त…
ते दहावी उत्तीर्ण झाले, तेव्हा त्यांच्यापैकी क्वचित एखाद-दुसऱ्याकडे लॅण्डलाइन दूरध्वनी होता. त्यामुळे १९८७ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यावर निरनिराळ्या वाटेने
कार्यालयीन कामकाजाबाबत संदेशांची देवाणघेवाण करताना सर्रासपणे स्वतच्या खासगी ई-मेलचा वापर करणे आता यापुढे सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शक्य होणार नाही.
केंद्रात स्थिर व मजबूत सरकार सत्तेवर येण्यास प्रादेशिक पक्षांबाबत महत्त्वाची घटनादुरुस्ती आवश्यक आहे. प्रादेशिक पक्षांना लोकसभेच्या निवडणुकीत भाग घेण्यास मनाई…