देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. सामान्य व्यक्तींपासून ते कोट्यधीश असलेल्या अनेक उमेदवारांनी निवडणुकीत उडी घेतली आहे. तमिळनाडूमध्ये पद्मश्री…
लाट नसलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम उत्तर प्रदेश व राजस्थानमधील शेखावटी भागातील मतदारसंघांमध्ये भाजपच्या राजकीय कौशल्याची कसोटी लागेल.
राज्यात नव्याने होऊ घातलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या भूमी संपादनावरून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. या मुद्द्याचा खुबीने राजकीय वापर करून घेतला जात…