scorecardresearch

दलितांनी काढला काँग्रेस-राष्ट्रवादीवर राग

भाजप-शिवसेनेला जातीयवादी ठरवून नेहमी दलितांच्या मतांवर डल्ला मारणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला या वेळी चांगलाच फटका बसला.

मनसे हादरली!

पक्षबांधणीकडे लक्ष दिले नाही, कोणाला विश्वासात घेतले नाही, केवळ दहाच जागा लढविल्यामुळे फटका बसला, काही सरचिटणीसांना तरी घरी बसवायला हवे,…

आंध्रात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा

तेलुगू देसम पार्टीने सीमांध्रमध्ये, तर तेलंगणात तेलंगणा राष्ट्र समितीने सत्ता काबीज करण्यात यश मिळवले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका आणि विभागणी…

‘आप’ परकेच!

यंदाच्या निवडणुकीत सर्वाचेच लक्ष आम आदमी पक्षाच्या कामगिरीकडे लागले होते. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने घेतलेले राजकीय प्रवेशाचे वळण, त्या देशव्यापी आंदोलनातील नेत्यांमध्ये…

राज्यात महायुतीला ऐतिहासिक यश

देशपातळीवरील निकालांची पुनरावृत्ती राज्यातही घडली. भाजप-शिवसेना महायुतीने ४२ जागा जिंकून ऐतिहासिक पण अनपेक्षित असे यश मिळविले.

मुंबईवर निर्विवाद वर्चस्व

मुंबईत आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकांनंतर काँग्रेसला भुईसपाट करीत जनता पार्टीला सर्व जागा मिळाल्या होत्या, त्यानंतर मुंबईत मोदीलाटेमुळे प्रथमच भाजपप्रणित महायुतीला निर्विवाद…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

नरेंद्र मोदींच्या लाटेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची धूळधाण झाली असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा…

कोकणाच्या भौतिक विकासाला प्राधान्य देणार -अनंत गीते

रायगड लोकसभा मतदारसंघासाठी झालेली निवडणूक ही माझ्या आजवरच्या राजकीय जिवनातील संस्मरणीय निवडणूक ठरली आहे आणि हा तर दुष्ट प्रवृत्तीवर सत्प्रवृत्तींचा…

जयललितांची बाजी

नरेंद्र मोदींच्या लाटेत देशभरातील राज्यांत प्रस्थापित सरकारांविरोधातील वातावरण असताना तामिळनाडूत मात्र सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षाने घवघवीत यश मिळवले आहे.

सप-बसपची हाराकिरी

दिल्लीच्या तख्ताचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, त्यामुळेच नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशवर अधिकाधिक लक्ष दिले.

संबंधित बातम्या