भाजपने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून जमवलेल्या प्रचंड निधीतून राजकीय क्षेत्रातील लोकांवर दबाव आणला. केंद्राच्या अखत्यारीतील यंत्रणा आणि पैशांच्या बळावर भाजपने देशातील…
पश्चिम बंगालमध्ये दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारपासून पुन्हा सुरू होणाऱ्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’दरम्यान समाजकंटक समस्या निर्माण करू शकतील अशी चिंता…