डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे दांपत्याच्या कामाला मोहर येण्यासाठी त्यांच्या पाठीशी आर्थिक बळ देण्याच्या उद्देशातून ‘मेळघाट-राजहंस’ अभियान सुरू करण्यात आले…
मेळघाटातील गाविलगड किल्ल्याची पडझड सुरूच असून पुरातत्व खात्यानेही या किल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याने शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेल्या या किल्ल्याचे सौंदर्य नष्ट…
आदिवासी विकास, आरोग्य विभाग आणि एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत मेळघाटात पन्नासच्या वर योजनांसाठी कोटय़वधी रुपयांचा खर्च होऊनही कुपोषण आणि बालमृत्यूदर…
बहेलिया टोळ्यांची कार्यपद्धती चक्रावणारी असल्याने वन विभागाची मर्यादित यंत्रणा त्यांच्या मुळापर्यंत पोहोचू शकलेली नाही. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या वैज्ञानिक सर्वेक्षणानुसार…
मेळघाटातील जिल्हा परिषदेच्या शाळा इमारतींच्या दुरुस्तीला उशिरा सुरुवात करण्यात आल्याने मुलांना नादुरुस्त वर्गखोल्यांमध्येच शिक्षण घेण्याची पाळी आली आहे. येत्या २६…