scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

अमित देशमुखांच्या मंत्रिपदाने लातुरात कार्यकर्त्यांचा जल्लोष

आमदार अमित देशमुख यांचा राज्यमंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. महापौर स्मिता खानापुरे,…

दानवेंच्या मंत्रिपदाची जालन्यात उत्सुकता

ग्रामपंचायत ते राज्य विधिमंडळ आणि संसदेपर्यंत साडेतीन दशकांपेक्षा अधिक काळ राजकीय क्षेत्रात असणाऱ्या भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांचा या वेळी…

मुंडेंचा समावेश निश्चित, खैरे-दानवेही चर्चेत

मराठवाडय़ात महाविजयाचा ‘षटकार’ लगावणाऱ्या महायुतीच्या दिग्गजांना आता केंद्रातील मंत्रिपद खुणावू लागले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे, तसेच सलग…

बदल्यांच्या अधिकारांवर गदा आणल्याने मंत्र्यांचा थयथयाट

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत आस्थापना मंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंत्र्यांना आता आपल्या घटनात्मक अधिकारावरील अतिक्रमणासारखा वाटू…

टोलमाफीची खोटी घोषणा करणा-या मंत्र्यांनी मालमत्ता विकून भरपाई करावी

टोलमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने जाणारे पहिले पाऊल टाकत महायुतीच्या वतीने मंगळवारी कोल्हापूर टोलमुक्त करावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला.

मंत्र्यांना चिंता जनहिताची की ‘निवडणूक फंडा’ची?

खात्यांची कामे होत नाहीत म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी तोंड फोडले असले तरी जनतेच्या हिताच्या कामांपेक्षा मंत्र्यांना जास्त चिंता निवडणूक फंडाची…

पृथ्वीराज चव्हाण व मंत्रिगण आज विविध कार्यक्रमांसाठी कराड दौऱ्यावर

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मान्यवर मंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या रविवारी (दि. ५) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बदल्यांचे अधिकार मंत्र्याना देण्यास विरोध

सरकारी अधिका-यांच्या बदल्यांचे अधिकार मंत्र्यांकडे सोपवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून तसे झाल्यास राज्यभर जनआंदोलन उभे करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा…

राज्यभरातील नाटय़गृहांना डागडुजीमधून नवे रंगरूप

राज्यातील नाटय़गृहांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

जिल्हय़ातील दोन्ही मंत्र्यांना पाणीप्रश्नाचे गांभीर्य नाही

जिल्हय़ाच्या पाणीप्रश्नावर एकत्र बसण्याची भूमिका न घेणा-या दोन्ही मंत्र्यांना जिल्ह्याच्या पाणीप्रश्नाचे गांभीर्य नाही, असा आरोप कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी रविवारी…

परस्पर उमेदवारीच्या आपल्याकडे तक्रारी

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने मुलाखती घेण्याचे व उमेदवारी ठरवण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर कोणालाही दिलेले नाहीत, परंतु तरीही काही जण मुलाखतींचा…

संबंधित बातम्या