एप्रिलमध्ये वक्फ (दुरुस्ती) कायद्याविरुद्धच्या निदर्शनांनंतर मुर्शिदाबाद जिल्ह्यातील समसेरगंज, सुती आणि धुलियान या भागांत हिंसक संघर्ष झाल्यानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच राज्य…
‘एससी’, ‘एसटी’, ‘ओबीसी’ समुदायाच्या पात्र उमेदवारांना शिक्षण आणि नेतृत्वापासून दूर ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक अयोग्य घोषित केले जाते, असा आरोप त्यांनी केला.