
स्वातंत्र्यानंतरही भिडे वाडय़ाची अशी अवस्था असणे म्हणजे आतापर्यंतच्या भारतीय राज्यकर्त्यांचे अपयश आहे.
जेटली यांचे वरील विधान एक वेळ खरे मानता येईल. कारण काँग्रेस-डाव्यांनाही या घटनांचे राजकारण करायचे आहे.
मी २४ एप्रिल रोजी डॉ. शरद काळे यांना आपली बास्केट दाखवण्यासाठी एका सद्गृहस्थांच्या बरोबर गेलो होतो.
उत्सव साजरे करण्यासाठी रस्त्यावर मंडप घालण्यास न्यायालयाने मनाई केल्यानंतर नेहमी प्रमाणेच स्वत सरकारी ‘झेड सुरक्षा’ घेणारे राजकीय नेते
बँक कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगारवाढ झाली आहे. मात्र हा फायदा निवृत्त बँक कर्मचारी यांना मिळालेला नाही. त्यांची पेन्शन वाढलेली नाही.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र देहूहून पंढरपूरकरिता प्रस्थान झाले. ज्यांनी तुकोबांना ‘जगद्गुरू’ ही पदवी दिली
केंद्र शासनाने नुकतेच ‘डिजिटल इंडिया’ या योजनेचे लोकार्पण केले. थोडक्यात या योजनेचा मुख्य उद्देश हा संपूर्ण भारताला संगणक व इंटरनेट…
‘ उत्सव, उन्माद, उच्छाद’ हा अग्रलेख (१ जुल) वर त्यावरील प्रतिक्रिया यांतून उत्सव साजरे करण्याच्या सध्याच्या बेफाम व गुंडगिरी पद्धतीबद्दल…
बिबटय़ा (की बिबळ्या) नामक मार्जारकुलातील एका प्राण्याने सध्या धुमाकूळ माजवलेला आहे. पूर्वी वनक्षेत्र शाबूत असल्याने या प्राण्याचे नाव नागरवस्तीला फारसे…
‘वळणवाटा’तील त्यांच्या आयुष्याची गाथा वाचल्यावर ‘कमळे चिखलातच उगवतात’ याचा प्रत्यय आला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनी उद्धव व राज हे ठाकरे बंधू आपल्या एका घरगुती कार्यक्रमानिमित्त एकत्र आले. फक्त एवढेच या…
'फिटे.. नैराश्य कृष्णमेघी' या १४ जूनच्या 'फादर्स डे'निमित्ताने आलेल्या लेखामुळे एका वेगळ्या विषयाला हात घातल्यामुळे आमच्याही दु:खाला वाचा फोडली गेली.…
‘आवाज उठवायलाच हवा’ या अॅड. उज्ज्वला कद्रेकर यांच्या लेखात (१२ एप्रिल) विवाहपूर्व शरीरसंबंधांबाबत सोदाहरण, सविस्तर व समर्पक उहापोह लेखिकेने केला…
‘मारेकरी डॉक्टर!’ हा गिरीश कुबेर यांचा (लोकरंग- १ सप्टेंबर) लेख योग्य वेळी लिहिलेला आणि अत्यंत मुद्देसूद असा होता.