बसविल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत अद्यापही निश्चिती नाही. याचाच फायदा घेऊन व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी कोंबून बसविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.
टोलनाक्यातून शालेय बसवाहतुकीला सवलत मिळत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसचालकांनी गुरुवारी खारघर टोलनाक्यात आपली वाहने थांबवून अनोखे आंदोलन केले.
उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यात गुरुवारी सकाळी मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर शालेय बसने वाराणसी-आझमगड पॅसेंजरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा विद्यार्थ्यांचा…