विठ्ठल मूर्तीचा अनावरण या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत मोठी घोषणा केली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुती झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुती करून लढण्याबाबत शिवसेना नेते आणि आमदार दीपक केसरकर यांनी…
आगरी, कोळी समाजाचा भरणा असलेल्या नवी मुंबईचा सामाजिक चेहरा गेल्या काही वर्षांपासून पुर्णपणे बदलला आहे.
संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्यांच्या आरोग्यासंबंधी महत्त्वाची माहिती दिली आहे.
लोकमान्यनगर येथील म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकासावरून सध्या राजकारण तापले आहे. या भागातील अनेक इमारती जुन्या असून त्या पुनर्विकासाच्या प्रतिक्षेत आहेत.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ३० जून २०२६ पुर्वी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र…
‘धाराशिवच्या विकासाचा नुसताच भास कमीशन घेऊन स्वत: चा विकास’ असे घोषवाक्य ‘ ओके पॅटर्न’ या नावासह लावण्यात आले आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे आणि सरसकटपणे पंचनामे पूर्ण झाले पाहिजेत याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार…
अलिबाग ते रोहा रस्त्याच्या दुरवस्थेवरून सत्ताधारी शिवसेना आता आक्रमक झाली आहे. या रसत्याच्या दुरूस्तीच्या कामाला तातडीने सुरूवात करावी अशी मागणी…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचा नाही तर शिवसेनेचा भगवा फडकणार, असे शिवसेना संपर्कमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी…
भंडा-यात महायुतीतील भाजप आणि शिवसेना या दोन मित्र पक्षात मागील काही दिवसात चांगलाच वाद रंगला आहे.
नगरपालिका व जिल्हा परिषदा निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर आल्याने धाराशिवच्या भाजपच्या मंडळीमध्ये अस्वस्थता आहे.