सरकारी कार्यालये, जनता आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये संपर्कासाठी जी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांची फळी असते तीच कर्जत-जामखेडमध्ये डावलली जात आहे. तिची जागा…
राष्ट्रवादी काँग्रेसने राणा यांच्या विरोधात आंदोलन केले. शिवसैनिक तिकडे फिरकले सुद्धा नाहीत. त्यामुळे येथील शिवसैनिकांच्या गप्प राहण्या मागे कारणे काय?