scorecardresearch

ATS in Madhya Pradesh
संशयीताची चौकशी करण्यासाठी एटीएस मध्यप्रदेशात

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पुरवलेल्या माहितीच्या आधारे इंदोर पोलिसांनी सरफराज मेमनला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी…

Terror attack Mumbai
मुंबईवर पुन्हा दहशतवादाचे सावट?

चीन, हाँगकाँग, पाकिस्तान येथे प्रशिक्षण घेऊन आलेला हस्तक मुंबईत आल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) मुंबई पोलिसांना कळवण्यात आले आहे.

pakistan economic crisis
कंगाल पाकिस्तान गृहयुद्धापासून केवळ एक पाऊल दूर; ६२ लाख बेरोजगार तरुणांचा भारताला धोका?

पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. तिथली महागाई देखील वाढली आहे. अशातच पाकिस्तानमध्ये लोकांच्या नोकऱ्या जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. वाढती बेकारी हे…

four policemen killed in terrorist attack
पाकिस्तानात दहशतवादविरोधी केंद्रावर दहशतवाद्यांचा ताबा

पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यात ‘पाकिस्तानी तालिबान’च्या दहशतवाद्यांनी सोमवारी दहशतवादविरोधी केंद्रावर कब्जा मिळवला.

S Jaishankar
कधीपर्यंत दहशतवादाचा सामना करायचा? विचारणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला एस जयशंकर यांनी फटकारलं, म्हणाले “आधी तुमच्या…”

दिल्लीचा उल्लेख करत दहशतवादाबद्दल विचारणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला एस जयशंकर यांनी दिलं उत्तर

s jaishankar on bilawal bhutto pakistan unsc
Video: “लादेनला आश्रय देणाऱ्यांना इथे उपदेश…”, भारतानं पाकिस्तानला UNSC मध्ये खडसावलं!

“अवघ्या जगानं ज्या गोष्टी अस्वीकारार्ह ठरवल्या आहेत, त्यांचं समर्थन करण्याचा मुद्दाच उपस्थित व्हायला नको. एखाद्या राष्ट्राकडून दुसऱ्या देशांमध्ये दहशतवादी कारवाया…!”

local terrorist in 3 kashmir districts
काश्मीरचे तीन जिल्हे स्थानिक दहशतवाद्यांपासून मुक्त; अतिरिक्त पोलीस महासंचालकांचा दावा 

काश्मीर खोऱ्यात दहशतवादी आणि दहशतवादाशी संघर्षांत सुरक्षा दले सध्या वरचढ ठरली आहेत.

board of ca for criminal investigation decision of the national investigation agency
मुंबई: गुन्हे अन्वेषणासाठी सनदी लेखापालांचे मंडळ; राष्ट्रीय तपास यंत्रणेचा निर्णय

सनदी लेखापालांकडून आर्थिक ताळेबंद पत्रकाचे न्यायवैद्यक लेखापरीक्षण, आर्थिक बाबींचे तसेच आर्थिक नोंदींचे विश्लेषण आदींसाठी सहकार्य घेतले जाणार आहे.

Foreign Minister S Jaishankar
“दहशतवादावर एकसमान भूमिकेची गरज”, परराष्ट्र मंत्र्याचं विधान; म्हणाले, “जेव्हा दहशतवादाचा मुद्दा येतो तेव्हा आम्ही…”

राजकीय फायद्यासाठी दहशतवादाचा वापर केला जात असल्याने अलिकडच्या काही वर्षांमध्ये हा धोका वाढल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे

rajnath singh (1)
जम्मू काश्मीरमध्ये पायाभूत सुविधांची वानवा हेच दहशतवादाच्या प्रभावाचे मुख्य कारण – राजनाथ सिंह

राजनाथ सिंह यांनी काश्मीरमधील दहशतवादाबाबत मोठं विधान केलं आहे.

Jaishankar-6
“दहशतवाद्यांवर बंदी घालण्याची वेळ येते तेव्हा…” जयशंकर यांनी UNSC ला सुनावले खडेबोल! म्हणाले, “२६/११ च्या मुख्य सूत्रधारांना…”

२६/११ चा दहशतवादी हल्ला केवळ मुंबईवरच नाही तर आंतरराष्ट्रीय समाजावर झालेला हल्ला होता, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे

pakistan out of fatf gray list
विश्लेषण: पाकिस्तान FATF च्या ‘ग्रे लिस्ट’मधून बाहेर; पण म्हणजे नेमकं काय? भारताचा विरोध का?

हे FATF काय प्रकरण आहे. आणि दुसरा प्रश्न म्हणजे हा ‘ग्रे लिस्ट’ काय प्रकार आहे. पाकिस्तानचा त्यात समावेश का केला…

संबंधित बातम्या