राज्यातील सर्वाधिक धरणे असूनही ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात मात्र पाण्याचा ठणठणाट आहे. जिल्ह्य़ातील एकूण शेतजमिनीच्या क्षेत्रांपैकी दोन टक्केही जमीन सध्या…
बीएसयूपी योजनेत ठेकेदारास अयोग्यरीताने आगाऊ रक्कम दिल्याप्रकरणी नगर विकास खात्याने आशीष दामलेवगळता इतर सर्व नगरसेवकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
भिवंडी निजामपूर महापालिकेकडून राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या स्व. इंदिरा गांधी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही.
वाढत्या गर्दीमुळे मिळेल त्या डब्यात शिरून आपला मुक्काम गाठण्याच्या प्रवाशांच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे ठाणेपल्याडच्या स्थानकांमध्ये प्रथम आणि द्वितीय श्रेणीमधील भेद संपुष्टात…