रेल्वे विभागाला प्रवासी वाहतुकीनंतर सर्वाधिक उत्पन्न मालवाहतुकीतून मिळते. त्यामध्ये प्रामुख्याने साखर, पेट्रोलियम पदार्थ, ऑटोमोबाइल आणि इतर सामग्रीच्या वाहतुकीचा समावेश आहे.
मध्य रेल्वेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्यांना एलएचबी कोच लावले जाणार आहे.
मध्य रेल्वेचा मुंबई विभाग प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांना चांगल्या सोयी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातच लोकलमधील विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी अनोखा उपक्रम…
मध्य रेल्वेच्या मार्गावरील उड्डाणपुलावर महाकाय क्रेनच्या साहाय्याने नुकतेच गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील उड्डाणपुलाचे काम सुरू…
मागील महिन्यात कर्तव्यादरम्यान सतर्कता, अनुचित घटना टाळण्यात आणि रेल्वे वाहतुक सुरक्षितता सुनिश्चित करण्यात त्यांच्या योगदानाबद्दल कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार प्रदान…