लोकसभा निवडणुकीसाठी मविआने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना उमेदवारी लढवण्याचा प्रस्ताव दिला होता . त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने…
काळम्मावाडी नळ पाणी योजनेच्या कामात प्रथमदर्शनी गौडबंगाल, घोटाळा झाल्याचे दिसत आहे, असा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना…
गेली साठ वर्षे काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला. पण देशातील गरिबी काही कमी झाली नाही.
सर्वसामान्य नागरिकांना लोक सेवा देण्यामधे कोल्हापूर जिल्हा सांगली पाठोपाठ पुणे विभागात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ️
एक स्थानक एक उत्पादन या उपक्रमांतर्गत कोल्हापूर रेल्वे स्थानकातील स्टॉलचे लोकार्पण मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात (सीएए ) अधिसूचना जारी करण्यात आल्यानंतर सोमवारी भाजपच्या वतीने इचलकरंजीत साखर वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला.
महापालिकेचा आराखडा व प्राधीकरणअंतर्गत आराखडा या दोन्हींमध्ये समावेश असलेली कामे व त्याची रक्कम एका आराखड्यातून वगळून ही मंजुरी देण्यात आली…
राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुसज्ज व अद्ययावत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या निविदेची कार्यवाही दोनच दिवसात पूर्ण होईल.
प्रदीर्घकाळापासून प्रलंबित २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागांना प्रति युनिट ७५ पैशांची अतिरिक्त आणि २७ अश्वशक्तीखालील यंत्रमागांना प्रती युनिट १ रुपयांची वीज सवलत देण्याला सोमवारी…
नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊन ते भूमीहीन होण्याच्या धोका आहे. यामुळे हा प्रस्तावित महामार्ग रद्द करण्यात यावा,…
ग्राहकहिताचा विचार केला जात असताना साखर उद्योगाच्या अडचणी समजून घेतल्या जात नाहीत हे साखर कारखानदारांचे दुखणे आहे.
गोलमेज परिषदेच्या अध्यक्ष ॲड. करुणा विमल यांनी, भारत हा संविधानावर चालणारा देश असून या संविधानाने स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार…