राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांनी जोरहाट जिल्ह्यातील निमतीघाट येथून माजुलीतील आफलामुख घाट येथे जाण्यासाठी नावेने प्रवास केला.
आसाममधील शिवसागर जिल्ह्यातील हॅलोटिंग येथे राहुल गांधींनी जनतेला संबोधित केलं आहे.
गुरुवारी (दि. १८ जानेवारी) आसाममधील भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात झाली. २५ जानेवारीपर्यंत १७ जिल्ह्यांमधील ८३३ किमी अंतर ही यात्रा…
गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीत लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाला वेग आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये मात्र समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून…
राहुल गांधी ‘भारत जोडो न्याय यात्रे’दरम्यान देशातील १५ राज्यांच्या ११० जिल्ह्यांमधून प्रवास करतील.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.…
Rahul Gandhi On Ram Mandir Inauguration : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आमंत्रणावरून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर…
वाय. एस. शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे.
राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ आज (१६ जानेवारी) नागालँडमध्ये पोहोचली. नागालँडमध्ये त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.
मणिपूरच्या जनतेच्या वेदना आम्ही समजतो. त्यांना ज्या बिकट परिस्थितीतून जावे लागत आहे त्याची कल्पना असून, राज्यात शांतता व सौहार्द आम्ही…
Chai pe Charcha : राहुल गांधी यांनी गेल्यावर्षी भारत जोडो यात्रा केली होती. भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. याची…
रघुनंदन लॉनमध्ये पार पडलेल्या महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राहुल…