
मुंबईत शुक्रवारी करोना रुग्णसंख्या एक हजारपेक्षा कमी होती. त्याचाच परिणाम म्हणून राज्यातील रुग्णसंख्येतही मोठी घट झाली.
मुंबईत बुधवारी १,५०४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर १,६४५ रुग्ण करोनामुक्त झाले असून तीन रुग्णांचा मृत्यू झाला.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेत प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर दोन आठवडे करोनावरील जनुकीय चाचणी झाली.
कस्तुरबा प्रयोगशाळेमध्ये १३ व्या जनुकीय चाचणीमध्ये ३६७ नमुन्यांची चाचणी केली असून यातील २६९ नमुने हे मुंबईतील होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना करोनाचा संसर्ग झाला आहे.
राज्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासोबतच मृतांच्या संख्येतही काही अंशी वाढ झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ात राज्यभरात सात रुग्णांचा मृत्यू झाला होता.
रायगड जिल्ह्यामध्ये करोनाबाधित रुग्णसंख्येत पुन्हा एकदा सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) पोर्टलमध्ये बिघाड निर्माण झाल्याने शनिवारी जिल्ह्यात केवळ ९ नवीन करोनाग्रस्त नोंदवले गेले.
नागपूरमध्ये बीए. ५ चा आणखी एक रुग्ण शुक्रवारी आढळला असून सध्या बीए. ४ आणि बीए. ५ च्या रुग्णांची संख्या २६…
जिल्ह्यात सलग तीन दिवस करोनाग्रस्तांची संख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात मलबार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईत करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये हृद्यविकाराच्या झटक्याने मृत झालेल्यांच्या संख्येत सुमारे २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मुंबईतील दैनंदिन करोना रुग्णसंख्या गेल्या आठवडय़ापासून दीड हजाराच्या पुढे गेली असून शहरात सध्या तब्बल १३ हजारांहून अधिक रुग्ण उपचाराधीन आहेत,…
वाढत्या करोना बाधितांच्या पार्श्वभुमिवर देशातील करोना संसर्गाचा आढावा केंद्र सरकारने आज घेतला
Covid 19 Cases काही दिवसांपासून भारतात करोना रुग्णांचे प्रमाण वाढत जाताना दिसत आहे.
देशात मागील काही दिवसांपासून करोना संसर्गामध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांतही रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
पनवेल तालुक्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असून उपचाराधीन रुग्णांची संख्या २९६ पार झाली आहे.
वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय विभागाने विभागवार असलेल्या नागरी आरोग्य केंद्रांमधील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरोघर रुग्ण तपासणी मोहीम सुरू केली आहे.
ठाणे जिल्ह्यात बुधवारी ४४० करोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात एकही रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली नाही.
करोनाच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावे, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सोमवारच्या बैठकीत…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
शनिवारी चीनमध्ये कोरोना विषाणूच्या दैनंदिन प्रकरणांची नोंद झाली, जी दोन वर्षांतील सर्वाधिक संख्या आहे.
लसींचे दोन डोस झाल्यानंतर १४ दिवसांनी लसीकरण प्रमाणपत्र मिळतं.
बंधनकारक करोना चाचणी न करणं, विलगीकरणाचे नियम न पाळणं आणि ओमायक्रॉनचा संसर्ग वाढण्यास पुरक वर्तन करणारे प्रवासी भारतासाठी काळजीचं कारण…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना करोनाी लागण झाल्यानंतर त्यांनी मास्कविषयी केलेली विधानं चर्चेत आली आहेत.
करोना विषाणू आणि त्यापासून संरक्षणासाठी जगभरातील कलाकरांनी पुढे येत संदेश दिला आहे. शहरातील भिंती, रस्ते आणि खिडक्या रंगवत कृतज्ञता देखील…
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, ज्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत
कोल्हापूर शहरातील अत्यावश्यक सेवा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय काल प्रशासनाने घेतला होता. मात्र आज दुकानं बंद करण्याचं आवाहन व्यापारांना…
येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुर्तीला मास्क लावण्याची संकल्पाना सुचवल्याचं व्यवस्थापकांनी सांगितलं. या मास्कची सध्या जगभरात चर्चा सुरु आहे.
नागरिकांनी नोंद घेण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन
करोनाग्रस्त रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी महत्त्वाच पाऊल उचललं आहे.
सातवा चित्रपट तुमच्यापैकी किती जणांनी पाहिलाय?
मुंबई आणि महाराष्ट्रात काश्मीरसारखं चित्र निर्माण झालं आहे.