केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी प्रेरणा महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना भगवद्गीता हाच भारताचा राष्ट्रीय ग्रंथ असल्याचे वक्तव्य केले होते.
देशातील राजकीय पक्षच घटनाबाहय़ असल्याने त्यांच्या आधारावर होत असलेल्या निवडणुकाही घटनाबाहय़ असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी व्यक्त…