अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना आणखी ७५५ कोटींची मदत तीन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी हेक्टरी १३ हजार ते ३६ हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाणार आहे. By लोकसत्ता टीमOctober 13, 2022 21:03 IST
भाव पडल्याने सोयाबीन उत्पादक आर्थिक संकटात; सणासुदीच्या दिवसांतही शेतकरी हवालदिल दोन वर्षांपूर्वी सोयाबीनचे भाव प्रतिक्विंटल ११,००० रुपयांपर्यंत गेले होते. गतवर्षी ते आठ हजारांपर्यंत खाली उतरले व या वर्षी नवीन सोयाबीन… By प्रदीप नणंदकरOctober 7, 2022 00:02 IST
चंद्रपूर : वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, अतिक्रमण काढण्यासाठी वनविभागाचा दबाव? गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील साठ वर्षीय शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. By लोकसत्ता टीमOctober 2, 2022 17:14 IST
“उसाच्या २६५ बेण्याच्या नादाला लागू नका”, भाव हवा असेल तर कोणता ऊस लावावा? अजित पवारांनी दिली यादी… विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. “माझी तुम्हाला विनंती आहे की इथून पुढे २६५ उसाच्या… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 1, 2022 15:24 IST
अतिवृष्टीग्रस्तांना साडेचार हजार कोटींची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती; राज्यात २० हजार पोलिसांची भरती होणार “एनडीआरएफच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना १५०० कोटींचे वाटप झाले असते, मात्र शिंदे-फडणवीस सरकारने साडेचार हजार कोटींचे वाटप केले” असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 29, 2022 22:08 IST
अठरा टक्के जीएसटीमुळे शेतकरी मेटाकुटीला औषधे, रसायने आणि कीडनाशकांच्या किमती मागील वर्षांच्या तुलनेत दीड ते दोन पटीने वाढल्या आहेत. या वाढीव किमतींवर पुन्हा अठरा टक्के… By लोकसत्ता टीमSeptember 29, 2022 00:02 IST
तेलंगणाची मुजोरी कधीपर्यंत खपवून घेणार? ; मेडीगड्डा धरणग्रस्त शेतकऱ्यांचा संतप्त सवाल तेलंगणा सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या मेडीगड्डा धरणामुळे निर्माण होणारे वाद संपण्याची चिन्हे दिसत नाही By सुमित पाकलवारSeptember 22, 2022 02:40 IST
शेतकरी कर्ज वाटपात बनवाबनवी ; ३ टक्के लाभासाठी जुने कर्ज न फेडताच नवीन कर्जाचे वाटप विदर्भ-कोकण ग्रामीण बँकेने जुने कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज देण्याची शक्कल लढवून शासनाचे कोटय़वधींचे अनुदान पदरात पाडून घेतले आहे. By राजेश्वर ठाकरेSeptember 16, 2022 04:41 IST
लोकजागर : रक्षकाचेच ‘रुदन’! एकट्या ऑगस्ट महिन्यात केवळ यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांनी पन्नाशीचा टप्पा पार केला. By देवेंद्र गावंडेUpdated: September 15, 2022 10:16 IST
शेती स्वावलंबन मिशन’चे अध्यक्षपद टिकविण्यासाठी किशोर तिवारींची धडपड सरकारची कोंडी करण्यासाठी शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात सक्रिय By नितीन पखालेSeptember 13, 2022 12:36 IST
किसान सन्मान आधार जोडणीत रत्नागिरी अव्वल ; जिल्ह्यात ५० हजार ५५५ अनोळखी नावे होणार रद्द चिपळूण ७४ टक्के तर राजापूर ७१ टक्क्यांपर्यंत पोचला असून त्यांनी अनुक्रमे २१ हजार ४ आणि १४ हजार २२६ लाभार्थीपर्यंत पोचण्यात… By राजगोपाल मयेकरSeptember 13, 2022 01:26 IST
शेतकऱ्यांना साडेतीन हजार कोटींची मदत; खात्यात तातडीने पैसे जमा करण्याची सूचना राज्यात जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी तब्बल ३ हजार ५०१ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा सरकारने… By लोकसत्ता टीमSeptember 11, 2022 01:04 IST
“त्या मुलाच्या भविष्याचा बळी…” KBC च्या व्हायरल व्हिडीओबद्दल वैभव मांगलेंची पोस्ट; म्हणाले, “प्रसिद्धीसाठी…”
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सुलभा आर्य स्वतःच्या आंतरधर्मीय लग्नाबद्दल म्हणाल्या, “माझ्या सासूबाईंनी निकाह करण्यास नकार दिलेला…”
BJP Drops 10 Sitting MLA : बिहारमध्ये भाजपाचे धक्कातंत्र, १० आमदारांसह माजी मंत्र्यांची तिकीटे कापली; कारण काय?